wedhmaharashtra.in

माणुसकीचा गुणधर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. प्रेम, दया, प्रामाणिकपणा, करुणा, चांगुलपणा, इतरांना मदत करणे आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करणे हे माणुसकीचे प्रमुख गुणधर्म आहेत.…

. रस्त्यांना भेगा , भिंतींना तडे ; डोंगर कोसळतोय का ? : कपिलधारवाडीत जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी , गावकऱ्यांना दिलासा. बीड प्रतिनिधी. बीड , दि. २ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या…

ध नगर समाजाच्या आरक्षणासाठी पहुर येथे चक्काजाम आंदोलन दोन तास रोखला राष्ट्रीय महामार्ग पहुर ता जामनेर प्रतिनिधी संतोष गर्दे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ…

निकृष्ट दर्जाच्या संडास बांधकामामुळे प्रशासकसह स्थानिक माझी पदाधिकारी यांनी खाल्ला मलिदा ? संडास बांधकामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिक त्रस्त

📰 शेंदुर्णी सोयगाव रोड येथील स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या संडास बांधकामामध्ये ठेकेदार व संबंधित विभागाकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी स्वच्छ…

व ाकोद येथील नवसाला पावणाऱ्या साखरा देवी यात्रा उत्सवाची दसऱ्याने सांगता.. … वाकोद प्रतिनिधी…. संतोष गर्दे जामनेर तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगे जवळ निसर्गरम्य ठिकाणी वाघुर नदीच्या तीरावर असलेल्या वाकोद गावात साखरा…

*तांड्यावरचा मुलगा झाला डॉक्टर*काल नुकताच बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाचा रिझल्ट लागला त्यात एकाप्रतिनिधी संतोष गर्देतांड्या वरचा शेतकऱ्याचा मुलगा *डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड* झाला गावातला पहिला पदवीधर डॉक्टर शांत, अत्यंत…

*तांड्यावरचा मुलगा झाला डॉक्टर*काल नुकताच बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाचा रिझल्ट लागला त्यात एकाप्रतिनिधी संतोष गर्देतांड्या वरचा शेतकऱ्याचा मुलगा *डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड* झाला गावातला पहिला पदवीधर डॉक्टर शांत, अत्यंत…

पोलिसांचा गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शिवारात गोगडी धरणाच्या पाठीमागे गोगडी नदीच्या काठावर अवैधरीत्या गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर शुक्रवारी (दि.26) पोलिसांनी छापा टाकला. पोलीसांनी…

आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझी काकू नामे मीराबाई विठ्ठलसिंग रेकनोद यांचे दिनांक 26/09/2025 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दुपारी ठीक 01: 00 वाजता…

आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझी काकू नामे मीराबाई विठ्ठलसिंग रेकनोद यांचे दिनांक 26/09/2025 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दुपारी ठीक 01: 00 वाजता…

Other Story