आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझी काकू नामे मीराबाई विठ्ठलसिंग रेकनोद यांचे दिनांक 26/09/2025 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दुपारी ठीक 01: 00 वाजता निघणार आहेत. त्यांच्या आत्म्यास देव शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती शांती…
शोकाकुल:- समस्त रेकनोद परिवार पळासखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
